राष्ट्रीय काँग्रेस व महाआघाडीचे अधिकृत उमेदवार सुभाष बापुराव वानखेडे यांच्या प्रचारार्थ जवळा बाजार तालुका वसमत येथे विराट जनसभा आयोजित करण्यात आली होती या सभेला संबोधित करताना सुभाष बापुराव वानखेडे यांनी  या भाजपा सरकारला लोकांची कशी फसवणूक केली सविस्तर विश्लेषण मतदार यांच्यासमोर मांडले.यावेळी या सभेला माजी आमदार जयप्रकाश दांडेगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे हिंगोली जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल सर्व सन्माननीय आजी माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच पंचायत समिती सदस्य व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

MAHAAAGHADI KI PAHELI SABHA NANDED